शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:10 IST

संजय सिंह यांची मोदी सरकार व रा.स्व. संघावर टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी या घोषणेचे स्वागत केले. मात्र आम आदमी पार्टी (आप) नेता, खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)वर टीका केली. मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केल्याने त्यांना भारतरत्न देण्यात आले, असे सिंह यांनी म्हटले आहे.सिंह यांनी ‘ट्विट’केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नेताजी सुभाषचन्द्र बोस, शहीदे आजम भगत सिंह, डॉ. राम मनोहर लोहिया,स्व. ध्यानचंद यांना आजपर्यंत भारतरत्न मिळाले नाही. नानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि ‘आप’च्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा पुढे नेणारे संघ प्रशंसक प्रणव मुखर्जी यांना मात्र भारतरत्न देण्यात आले. संजय सिंह यांनी म्हटले आहे की, भाजपाची भारतरत्न योजना म्हणजे एकदा संघ शाखेत जा, आणि भारतरत्न बना, अशा छापाची आहे. भारतरत्न किताबाची त्यामुळे टिंगल झाली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी एकाच वेळी तीन भारतरत्न देण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे प्रणब मुखर्जी यांची निवड चकित करणारी आहे. ते राष्ट्रपती असताना त्यांचा सरकारशी चांगला समन्वय होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य प्रमुख लोकांशीही व्यक्तिगत संबंध चांगले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने प्रणब मुखर्जी यांच्या विरोधात मतदान केले होते. मात्र मुखर्जी यांनी पदाच्या प्रतिष्ठेची जाणीव जाहीरपणे करून दिली.मुखर्जी यांनी मानले आभारमुखर्जी यांनी भारतरत्नपदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या सन्मानासाठी मी समस्त देशवासीयांबद्दल विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करतो,असे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रणब मुखर्जी यांचे फोनवरुन संपर्क साधत अभिनंदन केले आहे. तसेच ‘ट्विट’ही केले आहे. प्रणवदा आमच्या काळातील उत्तम राजनेते आहेत. अनेक दशके त्यांनी देशाची निस्वार्थ सेवा केली. अथक परिश्रम केले. त्यामुळे देशाच्या विकासाची खास छाप पडली आहे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ