शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

मध्यप्रदेशात सत्तासंघर्ष; घणाघाती युक्तिवाद, दोन दिवसांत निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 05:55 IST

न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठापुढे घणाघाती युक्तिवाद झाले.

नवी दिल्ली : २२ आमदारांच्या राजीनाम्यांमुळे अस्थिर असलेल्या मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारचे भवितव्य विधानसभेत केव्हा ठरवावे, यावर बुधवारी अपूर्ण राहिलेली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात उद्या गुरुवारी सुरू राहील. ती संपल्यावर लगेच किंवा एक-दोन दिवसांत निकाल लागेल.माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजपचे १० आमदार व काँग्रेसच्या १६ बंडखोर आमदारांनी केलेले अर्ज व दुसरीकडे मध्यप्रदेश काँग्रेसने केलेली याचिका, अशा दोन प्रतिस्पर्धी प्रकरणांवर न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठापुढे घणाघाती युक्तिवाद झाले. कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करायला सांगावे, यासाठी भाजपची याचिका आहे, तर ‘पळवून डांबून ठेवलेल्या’ आमदारांना मुक्त केल्याशिवाय विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेणे लोकशाहीची हत्या ठरेल, असा काँग्रेसचा प्रतिवाद आहे.भाजप आमदारांच्या वतीने मुकुल रोहटगी, काँग्रेस आमदारांच्या वतीने मनिंदर सिंग यांनी, तर राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.बंगळुरुमध्ये या आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न दिग्विजयसिंह यांनी केला होता. सिंह यांना या आमदारांना पोलिसांनी भेटू दिले नाही. निषेध म्हणून सिंह तेथेच थांबले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. दिग्विजयसिंह व कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदारांची भेट मागितली होती. संपर्क होऊ देत नसल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांच्यावर सिंह यांनी टीका केली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा