शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कृषी कायद्यांवरून पेटले राजकारण, प्रकाश सिंग बादल यांना परत केला 'पद्मविभूषण'

By बाळकृष्ण परब | Updated: December 3, 2020 14:26 IST

Prakash Singh Badal News : केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह देशातील इतर भागांमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केलाअकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानी पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आहे

चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह देशातील इतर भागांमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करत दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांसोबत सरकारने चर्चेस सुरुवात केली आहे. मात्र या मुद्द्यावर अद्याप सकारात्मक तोडगा निघालेला नाही. दरम्यान, केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केला आहे.अकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानी पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आहे. तसेच शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. त्यासोबत बादल यांनी त्यांना देण्यात आलेला पद्मविभूषण सन्मान परत केला आहे.पद्मविभूषण पुरस्कार परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल म्हणाले की, मी एवढा गरीब आहे की शेतकऱ्यांसाठी कु्र्बानकरण्यासाठी माझ्याकडे अन्य काही नाही आहे. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळे आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर कुठल्याही प्रकारचा सन्मान ठेवण्यामुळे मला काही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांचा ज्या प्रकारे विश्वासघात करण्यात आला आहे, त्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रकारे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे, ती बाब खूप वेदनादायी आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliticsराजकारणPunjabपंजाब