शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

खंडणीखोर पोलीस अधिकाऱ्यांना कारागृहात टाकायला हवे : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 11:24 IST

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत राहून खंडणी गोळा करणा:या अधिका:यांना कारागृहातच धाडायला हवे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे ...

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत राहून खंडणी गोळा करणा:या अधिका:यांना कारागृहातच धाडायला हवे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी व्यक्त केले.  बेहिशेबी संपत्ती गोळा करणे व राजद्रोह या आरोपांवरून छत्तीसगड सरकारने निलंबित केलेल्या गुरिंदर पाल सिंग या आयपीएस अधिकाऱ्याने आपणास अटक होऊ नये, यासाठी केलेली याचिका न्यायालयापुढे आली होती.

सरन्यायाधीश म्हणाले की, दरवेळी अटकेपासून तुम्हाला संरक्षण मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. सरकारमध्ये वा सरकारच्या जवळ असल्याचा गैरफायदा घेऊ न तुम्ही लोकांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. 

सत्ताधाऱ्यांच्या कलेने वागणारे अधिकारीयाच अधिकाऱ्याने याआधीही अन्य प्रकरणात अटकेपासून संरक्षण मागितले होते. ते प्रकरण ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी आले होते. काही अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या कलेने वागतात, तोर्पयत त्यांचे सारे उद्योग व्यवस्थित सुरू असतात; पण सत्ताधारी पक्ष बदलला की मग त्यांच्यावर राजद्रोहाचे आरोप लावले जातात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंग यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीचा जी तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण