शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आता तारखा दहशतवादी नव्हे, आपण ठरवतो- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 15:17 IST

पंतप्रधान मोदींकडून प्रचारात पुन्हा कलम ३७० चा मुद्दा उपस्थित

इलेनाबाद: जम्मू काश्मीरमध्ये काय होणार, कोणत्या दिवशी काय घडणार, हे आधी फुटिरतावादी, दहशतवादी आणि बाजूच्या देशातली काही माणसं ठरवायची. मात्र आता सर्व काही आपण ठरवतो, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० चा विषय काश्मीरसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. पंतप्रधान पदाची खुर्ची येत जात राहते. मात्र काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले. ते हरयाणातील प्रचारसभेत बोलत होते. हरयाणाची निवडणूकदेखील महाराष्ट्रासोबत आहे.आधीच्या सरकारच्या काळात काश्मीरमध्ये कधी काय घडणार, याचं कॅलेंडर दहशतवादी ठरवायचे. रविवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी काय होणार. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कोणत्या घडामोडी घडणार, याचं संपूर्ण कॅलेंडर फुटिरतावादी, दहशतवाद्यांकडे असायचं. त्यांच्याकडून सर्व तारखा निश्चित केल्या जायच्या. मात्र आता ते तारखा ठरवत नाहीत. तर आपण ठरवतो. आपली धोरणं आपण ठरवतो. आता ते आपलं भाग्य ठरवणार नाहीत. कारण देश बदलला आहे, अशा शब्दांत मोदींनी प्रचारात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला. आधी शेजारच्या देशातून आलेल्या इशाऱ्यांवर काश्मीरमध्ये घडामोडी व्हायच्या. तिथून सूत्रं हलली की काश्मीरमध्ये खेळ सुरू व्हायचा. आपले जवान शहीद व्हायचे. तिरंग्याला आग लावली जायची. तो पायदळी तुडवला जायचा. कारण काश्मीरमधील दोन कुटुंबाना मनमानी करायला दिली की तिथली परिस्थिती नियंत्रणात राहील, असं दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना वाटायचं. दोन कुटुंबांनी काश्मीरला लुटलं तरी चालेल, अशी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता होती. मात्र काश्मीर असं धगधगतं ठेवता येणार नाही. पंतप्रधानपद येत जात राहील. पण काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370