शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

1988 मध्ये ई-मेल, डिजिटल कॅमेऱ्याचा वापर; जाणून घ्या मोदींच्या दाव्यात किती तथ्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:13 IST

देशात इंटरनेट, डिजिटल कॅमेरा कधी आला याची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइंटरनेट आणि ई-मेलबद्दल केलेल्या दाव्यांनंतर आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 1988 मध्ये डिजिटल कॅमेरा आणि ई-मेलचा वापर केल्याचा दावा मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मोदींचा हा दावा कितपत खरा यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. देशात इंटरनेट सेवा केव्हा सुरू झाली, डिजिटल कॅमेरा केव्हा उपलब्ध झाला, याबद्दल अनेकजण इंटरनेटवर सर्च करत आहेत. जगातला पहिला मेल 1971 मध्ये अमेरिकेतल्या केम्ब्रिजमध्ये राहणाऱ्या रे टॉमलिंसन नावाच्या व्यक्तीनं पाठवला. टॉमलिंसन यांच्या घरातल्या एकाच खोलीत दोन कॉम्प्युटर होते. त्यांनी एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये मेल पाठवला. हे दोन्ही कॉम्प्युटर नेटवर्क अर्पानेटनं (Advanced Research Projects Agency Network) जोडले गेले होते. ही इंटरनेटची सुरुवात होती. आधुनिक इंटरनेट सेवेचा जन्म 1983 मध्ये झाला. भारतात इंटरनेट सेवा 1995 मध्ये सुरू झाली. विदेश संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा दिली जात होती. 1988 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केल्याचं मोदी मुलाखतीत म्हणाले. 'मी बहुधा 1988 मध्ये पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरला,' असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं. कोडॅकमध्ये इंजिनीयर असेलल्या स्टिव्हन सॅसन यांनी 1975 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा शोध लावला. व्यावसायिक तत्त्वावरील पहिला कॅमेरा अमेरिकेत 1988 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर तो भारतात आला. कॅमेरा आणि फोटोग्राफी क्षेत्रातली त्यावेळची आघाडीची कंपनी कोडॅककडे डिजिटल कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान होतं. मात्र डिजिटल कॅमेरा बाजारात आणल्यास फोटोग्राफीसाठी वापरले जाणाऱ्या रोल्सच्या विक्रीवर परिणाम होईल, असा विचार करून कंपनीनं डिजिटल कॅमेरा बाजारात आणला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternetइंटरनेट