शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 17:35 IST

मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते.

बेंगलोरमध्ये ते सत्तेवर आल्यानंतर, एका कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला. यासंदर्भात त्यांनी काय विधान केले? म्हणाले, गॅस सिलिंडर फुटले, अरे! तुमचं डोकं फुटलं आहे की, गॅसचं सिलिंडर? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर थेट हल्ला चढवला. ते रविवारी कर्नाटकातील सिर्सी येथे एका प्रचारसभेत बोलत होते. 

मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते. आपल्याला आठवतच असेल की, दिल्लीत अशी घटना घडली होती, तेव्हा, दहशतवाद्याला का मारले गेले, म्हणून काँग्रेसच्या एक नेत्याच्या डोळ्यात पाणी आले होते."

"मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झालेला नाही. इश्वराने मोदीला केवळ तुमच्या सेवेसाठी जन्माला घातले आहे आणि आपले स्वप्न हे मोदीचा संकल्प आहे. ही तुम्हाला माझी गॅरंटी आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमच्या मुलांच्या भविष्याच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी, माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावे, म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देतो की, 24/7 आणि 2047 पर्यंत देशाची सेवा," असेही मोदी म्हणाले.प्रभू श्रीरामांसाठी 500 वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला - राम मंदिराचा संदर्भ देत मोदी म्हणाले, "माझे आणि आपले पूर्वज अयोध्येत प्रभू रामचंद्रांसाठी 500 वर्षं लढत होते. हा काही कमी कालावधी नाही. यात लाखो लोक मारले गेले. प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा निर्णय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. असे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते. तरच 500 वर्षांचे स्वप्न आणि 500 वर्षांची प्रतीक्षा संपते. मात्र, हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपल्या मतांची ताकद मिळते."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस