शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 9:05 AM

पंतप्रधान; नवे मंत्री परिचयाविना राहिल्याने मोदी गेले निघून

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरूवात गदरोळाने झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नव्या मंत्र्यांची ओळख करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. मात्र, विरोधकांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर घोषणबाजी करून गोंधळ घातला. त्यामुळे ४३ नव्या मंत्र्यांचा परिचय मात्र होऊ शकला नाही. या एकूण प्रकारावरून मोदींनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आणि ते सभागृहातून निघून गेले. महिला तसेच मागासवर्गीय, आदिवासी समाजातील सदस्यांना मंत्रिपद मिळत असल्याचे विरोधकांच्या पचनी पडत नसल्याची टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर प्रथेनुसार पंतप्रधान मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी उभे राहिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इंधनाच्या वाढलेल्या किमती तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अनेक सदस्य फलके घेऊन लोकसभाध्यक्षांच्या आसनापुढे आले. 

देशामध्ये ४० कोटींहून अधिक `बाहुबली’

देशामध्ये ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, असे ४० कोटींपेक्षा अधिक `बाहुबली’ कोरोनाविरोधी लढ्यासाठी सज्ज झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. सभागृहाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, कोरोना लस बाहूमध्ये (दंडामध्ये) टोचून घेतली जाते. देशात ४० कोटींपेक्षा अधिक लोकांनी ही लस टोचून घेतली आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाCentral Governmentकेंद्र सरकार