शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

तामिळनाडूमध्ये रामाच्या नावावर सर्वाधिक गावे; उत्तर-दक्षिण वादावर पीएम मोदी स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 22:04 IST

'काँग्रेसशी अशी काय मजबुरी, सनातनच्या विरोधात विष पेरणाऱ्यांसोबत बसलात.'

PM Modi Interview: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (15 एप्रिल) वृत्तसंस्था एएनआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राजकारणातील उत्तर आणि दक्षिण भारताच्या विभाजनाबाबत मत व्यक्त केले. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील नेत्यांच्या वक्तव्याचा पीएम मोदींनी खरपून समाचार घेतला. तसेच, भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याची प्रतिक्रिया दिली.

'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी

भारतात रामाचे नाव जोडलेली सर्वाधिक गावे तामिळनाडूत आहेत. अनेक गावांची नावे आहेत, ज्यात राम नाव जोडले आहे. आता तुम्ही ते वेगळे कसे करणार? हीच भारताची खरी विविधता आहे. नागालँडचा माणूस पंजाब्यांसारखा नसतो, काश्मीरचा माणूस गुजरात्यांसारखा नसतो. विविधता ही आपली ताकद आहे, ती आपण साजरी केली पाहिजे. भारताच्या गुलदस्त्यात प्रत्येकाला आपले फूल दिसावे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे.

सनातनविरोधी वक्तव्यावर म्हणाले...मुलाखतीदरम्यान पीएम मोदींनी तामिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या नेत्यांच्या सनातनविरोधी वक्तव्यांवरही निशाणा साधला. यासोबतच त्यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, काँग्रेसला माझा प्रश्न आहे की, त्यांची अशी काय मजबुरी काय आहे. सनातनच्या विरोधात विष पेरणाऱ्यांसोबत तुम्ही का बसलात? काँग्रेसने आपले मूळ चारित्र्य गमावले आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. 

"गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही"; पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सcongressकाँग्रेस