शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Fact Check : मुलीच्या लग्नासाठी मोदी सरकार देतंय ४० हजार रुपये; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं सत्य

By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 14:17 IST

pradhanmantri kanya vivah yojana fact check: प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'बद्दल पीआयबीचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारनं अनेक योजना आणल्या. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर आता एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मेसेज 'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'शी संबंधित आहे.'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'च्या माध्यमातून सरकार मुलींच्या लग्नासाठी ४० हजार रुपये देणार असल्याचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याची माहिती पुढे आली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. सरकार मुलींच्या लग्नासाठी पैसे बँक खात्यात जमा करत नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. सध्या सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं व्हायरल झालेल्या मेसेजमागील सत्य सांगितलं आहे. केंद्र सरकार 'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'च्या अंतर्गत मुलींच्या विवाहासाठी ४० हजार रुपये देत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र हा दावा बोगस असल्याची माहिती पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमनं दिली आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना सरकारनं सुरू केली नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :marriageलग्न