शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 08:00 IST

प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरयाणात भाजपमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्या गोष्टीला आता जनता कंटाळली आहे. 

बलवंत तक्षक -

सिरसा : हरयाणामध्ये भाजप सरकारमुळे बेकारी, भ्रष्टाचार, महागाई या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केली. हरयाणामध्ये काँग्रेसची मोठी लाट आल्याचा दावा त्यांनी केला. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरयाणात भाजपमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्या गोष्टीला आता जनता कंटाळली आहे. 

हरयाणामधील लोकसभेच्या सर्व जागा काँग्रेस जिंकेल, असा दावा त्यांनी केला. सिरसा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार कुमारी सेलजा यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांनी गुरुवारी रोड शोही केला. 

हरयाणातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात प्रियांका गांधी यांनी केलेला हा पहिलाच रोड शो होता. त्यामध्ये सहभागी झालेले काँग्रेसचे कार्यकर्ते प्रियांका गांधी यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते तसेच काँग्रेस पार्टी झिंदाबाद अशा घोषणा देत होते. सुमारे एक तास हा रोड शो सुरू होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा