शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:54 IST

Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात.

IIT Village of Bihar: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये शिक्षण घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मिळणे निश्चित मानले जाते. पण, यात प्रवेश मिळवणे, परीक्षा पास करणे खूप कठीण आहे. पण बिहारमध्ये असे एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरातील मुलाचे-मुलीचे आयआयटीमध्ये निवड होते. 

मुले प्रशिक्षणाशिवाय तयारी करतातबिहारमधील गया जिल्ह्यातील 'पटवाटोली' गाव आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या गावातील सुमारे डझनभर मुले आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि देशातील या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवतात. ही मुले कुठल्याही कोचिंगशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 1996 पासून याची सुरुवात झाली आहे.

आयआयटीचे वरिष्ठ मदत करतातगावातील वाचनालयाच्या मदतीने मुले तयारी करतात. ही लायब्ररी येथील तरुण स्वतः चालवतात, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यासोबतच जे लोक आयआयटीमध्ये शिकले आहेत किंवा शिकत आहेत, ते आपल्या गावातील मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवतात. इथली मुलं दरवर्षी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करुन निवडली जातात, त्यामुळेच या गावाला 'आयआयटी गाव' असे म्हटले जाते. 

टॅग्स :BiharबिहारIIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षण