शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:54 IST

Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात.

IIT Village of Bihar: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये शिक्षण घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मिळणे निश्चित मानले जाते. पण, यात प्रवेश मिळवणे, परीक्षा पास करणे खूप कठीण आहे. पण बिहारमध्ये असे एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरातील मुलाचे-मुलीचे आयआयटीमध्ये निवड होते. 

मुले प्रशिक्षणाशिवाय तयारी करतातबिहारमधील गया जिल्ह्यातील 'पटवाटोली' गाव आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या गावातील सुमारे डझनभर मुले आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि देशातील या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवतात. ही मुले कुठल्याही कोचिंगशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 1996 पासून याची सुरुवात झाली आहे.

आयआयटीचे वरिष्ठ मदत करतातगावातील वाचनालयाच्या मदतीने मुले तयारी करतात. ही लायब्ररी येथील तरुण स्वतः चालवतात, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यासोबतच जे लोक आयआयटीमध्ये शिकले आहेत किंवा शिकत आहेत, ते आपल्या गावातील मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवतात. इथली मुलं दरवर्षी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करुन निवडली जातात, त्यामुळेच या गावाला 'आयआयटी गाव' असे म्हटले जाते. 

टॅग्स :BiharबिहारIIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षण