शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यास तयार - नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:12 IST

निवडणुका जवळ आल्या की सर्वच राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या अधिकारांची, हक्कांची पूर्तता करण्याची आठवण होते. मुलभूत सोयीसुविधा, स्मारकं, राम मंदिर, विविध समाजाचे आरक्षण यांसहीत अनेक मुद्दे चर्चेत येतात.

पाटणा - निवडणुका जवळ आल्या की सर्वच राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या अधिकारांची, हक्कांची पूर्तता करण्याची आठवण होते. मुलभूत सोयीसुविधा, स्मारकं, राम मंदिर, विविध समाजाचे आरक्षण यांसहीत अनेक मुद्दे चर्चेत येतात. याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनीही आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. 'अनुसूचित जाती जमाती (एससी/एसटी)चे आरक्षण करण्याची ताकद कोणामध्येही नाहीय', असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. जदयूनं आयोजित केलेल्या मगध प्रमंडलीय दलित-महादलित कार्यकर्ता संमेलनात संबोधित करताना नितीश कुमार यांनी हे विधान केले आहे.

पुढे ते म्हणाले की, न्याय आणि विकासाप्रती आमची वचनबद्धता आहे. न्यायासोबत विकास म्हणजे समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विकास. देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण रद्द करण्याची ताकद कोणातही नाहीय. शिवाय, आरक्षणासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत.

नितीश कुमार यांनी असेही म्हटले की, काही जण काम न करता आणि तत्त्वांप्रती निष्ठा न राखता राजकारणात प्रवेश करतात आणि अधिकार मिळाल्यानंतर त्यांचा दुरुपयोग करतात. काही जण समाजात भ्रम पसरवण्याचा आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आरक्षण मिळालेच नाही तर मागासलेला समाज मुख्य प्रवाहात कसा येईल. जोपर्यंत मागासलेल्यांचा विकास होत नाही. तोपर्यंत समाज, राज्य तसंच देशाचा विकास होऊ शकत नाही.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारSC STअनुसूचित जाती जमाती