शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

गुरुजी, मला पास करा, कारण...; १० वीच्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका वाचून शिक्षक अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:55 IST

महाराष्ट्रातही यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियान चालवण्यात आले.

हाथरस - दहावी आणि १२ वीच्या परीक्षांची भीती विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच असते. या परीक्षेच्या तणावातून आणि भीतीतून अनेकदा विद्यार्थी टोकाचं पाऊलही उचलतात. मात्र, काही विद्यार्थी मजेशीर व बिनधास्तपणे या परीक्षांना सामोरे जातात. अनेकदा अशा विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांनाही अवाक् होतं. परीक्षा काळात विद्यार्थ्यांची कॉपी हाही चर्चेचा विषय असतो. त्यासाठी, कॉपीमुक्त अभियानही सरकारतर्फे राबविण्यात येते. मात्र, तरीही कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांमुळे शाळा आणि कॉलेजची बदनामी होते. बिहार आणि उत्तर प्रदेशातील परीक्षा ह्या कॉपीमुळेच केंद्रीत असतात.  

महाराष्ट्रातही यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियान चालवण्यात आले. मात्र, या व्हॉट्असपवर प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याप्रकरणी प्राचार्यावरच गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे, रोखण्यासाठी सरकारला कडक पाऊलं उचलावीच लागतील. दरम्यान, आपल्याला काहीही करुन परीक्षेत पास व्हायचंय एवढाच चंग विद्यार्थ्यांचा असतो. कुणाला घरच्यांसाठी, कुणाला नातवाईकांसाठी तर कुणाला लोकं काय म्हणतील म्हणून पास व्हायचे असते. त्यासाठी, काहीही करण्याची विद्यार्थ्यांची तयारी असते. अनेकदा उत्तर पत्रिकेत उत्तरं लिहिण्याऐवजी भावनिक पत्रही लिहिले जाते. 

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील परीक्षांची पेपर तपासणी सुरू आहे. त्यात, एका विद्यार्थीनीने उत्तर पत्रिकेत लिहिलेले उत्तर वाचून शिक्षकही अवाक् झाले आहेत. समाजशास्त्र विषयाच्या या उत्तर पत्रिकेत विद्यार्थीनीने शिक्षकांकडे मला पास करा, अशी विनंती केलीय. गुरुजी, मला पास करा, माझं लग्न होणार आहे. जर पास झाले तर सासरी माझी लाज राहिल. तर, आणखी एका विद्यार्थ्यानेही भावनिक उत्तर लिहलंय. गुरुजी, कृपया मला पास करा, मी एका हाताने दिव्यांग आहे, वडिलांचे निधन झाले आहे. मला जर तुम्ही पास नाही केलं तर माझं करियर खराब होईल. 

दरम्यान, विद्यार्थ्यांची ही उत्तर पत्रिका पाहून शिक्षकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. सध्या युपी बोर्डातील दहावीच्या विद्यार्थ्यांची पेपर तपासणी सुरू आहे. 

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीUttar Pradeshउत्तर प्रदेशStudentविद्यार्थी