शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Parliament Monsoon Session: केंद्रात जवळपास ९.७९ लाख जागा रिक्त, केंद्रीय मंत्री म्हणाले...दीड वर्षात १० लाख जागा भरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:49 IST

केंद्र सरकारनं लोकसभेत बुधवारी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च २०२१ च्या स्थितीनुसार केंद्रात विविध विभागांमध्ये जवळपास ९.७९ लाख पदं रिक्त आहेत.

नवी दिल्ली-

केंद्र सरकारनं लोकसभेत बुधवारी दिलेल्या माहितीनुसार १ मार्च २०२१ च्या स्थितीनुसार केंद्रात विविध विभागांमध्ये जवळपास ९.७९ लाख पदं रिक्त आहेत. तर एकूण स्वीकृत पदांची संख्या ४०.३५ लाख इतकी आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सविस्तर माहिती दिली. 

खर्च विभागाच्या पेमेंट रिसर्च युनिटच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी मार्चपर्यंत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांतर्गत 40,35,202 मंजूर पदे होती. रिपोर्टनुसार केंद्र सरकारच्या विभागांमध्ये सध्या 30,55,876 कर्मचारी आहेत. 

"केंद्र सरकारमध्ये विविध रिक्त पदांवर भरती करणं हे संबंधित मंत्रालय आणि विभागांची जबाबदारी आहे. ही एक नियमीत चालवली जाणारी प्रक्रिया आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अनेक विभागांमध्ये तसंच मंत्रालयांमध्ये पुढील दीड वर्षात मिशन मोड अंतर्गत १० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असं सांगितलं आहे", असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. 

केंद्रातील सर्व विभागांमध्ये ई-कार्यालय प्रणाली लागूसरकारनं बुधवारी लोकसभेत माहिती दिली की केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये डिजिटलायजेशन किंवा ई-कार्यालय प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, अर्थ मंत्रालय, न्याय विभाग, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय आणि प्रशासनिक सुधार आणि सार्वजनिक तक्रार विभागासह अनेक विभागांमध्ये नागरिकांना त्यांचे अर्ज तसंच तक्रारी दाखल करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती सिंह यांनी दिली. "डिजिटल सचिवालयाअंतर्गत भारत सरकार सर्व मंत्रालयातील विभागांमध्ये ई-कार्यालय प्रणाली लागू करण्यात आली आहे. मंत्रालयांमध्ये केंद्रीय रजिस्ट्रीचं काम देखील डिजिटल करण्यात आलं आहे", असं सिंह म्हणाले. 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदी