शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

व्हॉट्सॲपवर आले पेपर! झारखंडमधून बिहारसह इतर ठिकाणी पाठविले; नीट परीक्षेचा फॉर्मही लीक करण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 08:22 IST

नीट परीक्षेचा फॉर्मही लीक करण्याचा कट; वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर सोडवला

एस. पी. सिन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : मंत्रालयाला सादर करण्यात आलेल्या तपासणी अहवालानुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वीच नीट यूजीचा पेपर लीक झाला होता. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील ओएसिस शाळेतून हा पेपर फुटला होता. त्यानंतर तेथून बिहारसह इतर ठिकाणी हा पेपर पाठवण्यात आला. हे पेपर माफियांच्या व्हॉट्सपवर पाठविण्यात आले होते.

नालंदातील नूरसराय उद्यान महाविद्यालयाचा कर्मचारी संजीव मुखिया पेपर लीक करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. संजीव मुखिया त्याच्या टोळीसह अनेक महिन्यांपूर्वीच नीट परीक्षेचा फॉर्म लीक करण्याचा कट रचत होता. परीक्षेपूर्वीच एका प्राध्यापकाने संजीव मुखिया याला व्हॉट्सपवर पेपर पाठवला होता. यानंतर पाटणा आणि रांची येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर सोडवण्यात आला. त्यानंतर बलदेव याच्या मोबाइलवर हा पेपर पाठवून परीक्षार्थीना देण्यात आला.

ज्यांनी पेपर सोडविला त्यांची नावे समोरज्या डॉक्टरांनी नीट परीक्षेचा पेपर सोडवला त्यांची नावेदेखील पथकाला मिळाली आहेत.नीटचे पेपर्स केंद्राबाहेर सोडविलेल्या आणि रांचीच्या मेडिकल कॉलेजच्या १० पीजी डॉक्टरांचा शोध घेतला जात आहे.पथकाला आरोपीच्या व्हॉट्सप चॅटवरून समजले की, परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका एका डॉक्टरच्या नंबरवर पाठविण्यात आली होती.

पेपर फुटल्याची खात्री कशी झाली?- याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुन्हे शाखेचे एडीजी नय्यर हसनैन खान यांना दिल्लीत बोलवून नीट परीक्षेच्या पेपर लीकशी संबंधित माहिती मिळविली.- नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे तथ्यांवरून स्पष्ट झाल्यानंतरच केंद्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

नीट पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाइंडशी संबंधित पुरावे माझ्याकडे आहेत. अनेक राजकारण्यांसह मास्टरमाइंडची छायाचित्रेही माझ्याकडे आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास ते फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करणार आहे. -  तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते, बिहार

परीक्षा रद्द करणे ही एकवेळची घटना नसून, केंद्र सरकारच्या अकार्यक्षम आणि मोडकळीस आलेल्या प्रणालीच्या शवपेटीतील शेवटचा खिळा आहे. परीक्षा रद्द केल्याने हजारो डॉक्टर निराशेच्या गर्तेत गेले आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात आशा आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण व्हायला हवा. एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू

टॅग्स :BiharबिहारEducation Sectorशिक्षण क्षेत्र