शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

दहा महिन्यांत ७३० वेळा पाककडून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 2:27 AM

पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७३० वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले. गेल्या सात वर्षांत हे सर्वात जास्त वेळा झालेले उल्लंघन आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७३० वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले. गेल्या सात वर्षांत हे सर्वात जास्त वेळा झालेले उल्लंघन आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने गोळा केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने गेल्या आॅक्टोबरपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर युद्धविरामाचे ७२४ वेळा उल्लंघन केले. गेल्या वर्षी आॅक्टोबरपर्यंत ४४९ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन झाले होते. गेल्या आॅक्टोबरपर्यंत त्यात १२ नागरिक आणि १७ सुरक्षादल कर्मचारी यात मरण पावले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ७९ नागरिक व ६७ सुरक्षादल कर्मचारी जखमी झाले.भारताची पाकिस्तानला लागून ३,३२३ किलोमीटर लांब सीमा असून, त्यापैकी २२१ किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४० किलोमीटरची नियंत्रण रेषा जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. २०१६ मध्ये ४४९ वेळा युद्धविरामाचे उल्लंघन झाले. त्यात १३ नागरिक व १३ सुरक्षादल कर्मचारी ठार झाले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान