शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 21:39 IST

भारताचं बोलायचं झाल्यास आमचे आर्थिक मदत पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठे आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिलेल्या मदतीच्या ऑफरची भारतानं खिल्ली उडवली आहे. भारतातील 34 टक्के घर विनामदतीशिवाय 1 आठवडेही जगू शकत नाहीत. मी भारताला मदत करून आमच्या ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहोचवू शकतो, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. त्याचा आता भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव खरपूस समाचार घेतला आहे. अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानने हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्यावर एकूण जीडीपीच्या 90 टक्के कर्ज आहे.भारताचं बोलायचं झाल्यास आमचे आर्थिक मदत पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितले होते की, भारताच्या 34 टक्के कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्हाला त्यांची मदत करायची आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग श्रीवास्तव यांनी इम्रान सरकारला आरसा दाखवला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 कोटी कुटुंबांपर्यंत नऊ आठवड्यांत 120 अब्ज रुपये यशस्वीपणे पोहोचविल्याचा  दावा पाकिस्ताननं केला आहे.  जुलै-ऑगस्टमध्ये कोरोना विषाणूची साथीची पातळी शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होईल. म्हणूनच आज मी तुम्हाला अपील करतो की तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर स्वत: साठी, तुमच्या प्रियजनांसाठी, वृद्धांना आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खबरदारी घ्या. बहुतेक लोक नियमांचे उल्लंघन करत असून, हा व्हायरस फक्त एक सामान्य फ्लू असल्याचं त्यांना वाटत आहे. पण हा व्हायरस जीवघेणा आहे. त्यामुळे नियम न पाळून दुसऱ्यांचे जीव धोक्यात घालू नका, असं आवाहनही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेला केलं आहे. भारतीयांच्या खात्यावर त्वरित पैसे पाठवण्याची गरजशिकागो विद्यापीठ आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात हा दावा केला गेला आहे. या अहवालात असं म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सुमारे ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैकी एक तृतीयांश अतिरिक्त मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. भारतीयांना त्वरित पैसे आणि अन्न देण्याची नितांत आवश्यकता आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा

...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी

आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट 

चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'

...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार 

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत