शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:35 IST

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव असतानाही मोठा खुलासा! पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या किती भारतीय कैदी आहेत, याची आकडेवारी समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीदारम्यानच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्यातुरुंगांमध्ये सध्या २४६ भारतीय नागरिक कैद आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात दिली आहे.

या २४६ भारतीयांमध्ये ५३ सामान्य नागरिक आणि १९३ मच्छीमार आहेत. कैद असलेले हे मच्छीमार प्रत्यक्ष भारतीय आहेत किंवा त्यांच्यावर भारतीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरवर्षी होते कैद्यांची यादीची देवाणघेवाणभारत आणि पाकिस्तानमध्ये २००८मध्ये झालेल्या दूतावासीय संपर्क कराराअंतर्गत (Consular Access Agreement) दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी दोन्ही देश एकमेकांना त्यांच्या तुरुंगात असलेल्या दुसऱ्या देशाच्या नागरिकांची यादी देतात. आज (१ जुलै २०२५) ही प्रक्रिया पार पडली असून, यामध्येच पाकिस्तानने २४६ भारतीयांची माहिती भारताला दिली आहे.

भारताच्या तुरुंगातही ४६३ पाकिस्तानी नागरिकभारताकडून पाकिस्तानला दिलेल्या यादीनुसार, भारतात सध्या ३८२ पाकिस्तानी नागरिक आणि ८१ पाकिस्तानी मच्छीमार कैद आहेत. भारत सरकारनुसार, त्यांच्यावरही आवश्यक कारवाई सुरू आहे.

२०१४पासून किती भारतीय सुटले?भारत सरकारच्या माहितीनुसार, २०१४पासून पाकिस्तानने २,६६१ भारतीय मच्छीमार आणि ७१ नागरिकांना सोडले आहे. २०२३ मध्ये ५०० मच्छीमार आणि १३ नागरिक भारतात परतले आहेत.

भारताने स्पष्ट केले आहे की, कैद्यांशी संबंधित मानवीय बाबी राजकीय नात्यांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. निर्दोष लोकांनी वर्षानुवर्षं तुरुंगात सडत राहू नये, यासाठी भारत सरकार सक्रिय आहे.

भारताची पाकिस्तानकडे ठाम मागणीपाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या १५९ भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली असून, त्यांना तात्काळ भारतात परत पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच, २६ कैद्यांना दूतावासीय संपर्काची परवानगी द्यावी, अशीही मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

भारतही जबाबदारी पार पाडतोय!भारत सरकारने देखील ८० पाकिस्तानी कैद्यांच्या राष्ट्रीयतेची पुष्टी करण्यासाठी त्यांची माहिती पाकिस्तानकडे पाठवली आहे. परंतु, पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही सूचना न आल्याने त्यांची पाठवणी थांबली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPrisonतुरुंग