मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेवर प्रचंड अन्याय केला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे'ची जागा आता ‘चौकीदार चोर है' या घोषणेने घेतली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केले. ...
केंद्रातील सत्ताधारी रालेआचे नेते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा निवडणुकांत मते मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा विरोधकांच्या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ...
न्यायसंस्थेस वेठीसही धरता येते असा समज काही दांडगटांनी व धनदांडग्यांनी करून घेतला असेल तर ती त्यांची फार मोठी चूक आहे. ते विस्तवाशी खेळत आहेत. त्याने त्यांचेच हात पोळतील. ...
सरन्यायाधीशांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने प्रशासकीय पातळीवर न्यायाधीशांची जी समिती नेमली आहे, त्याचा न्या. पटनाईक करणार असलेल्या चौकशीशी काहीही संबंध असणार नाही ...
सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील अनेक सरकारी संस्थांमध्ये अशा लोकांची भरती केली जे लोक सरकारी कामात दखल देतात. त्यामुळे विविध संस्थांच्या स्वायत्ततेवर परिणाम होतो, असं पित्रोदा यांचे मत आहे. ...
राज ठाकरेंनी अंबानींच्या पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत.कॉम'ने लोकमतच्या संपादकीय मंडळाशी संवाद साधला. त्यातून पुढे आलेली मतं तुम्हाला तुमचं मत ठरवायला मदत करू शकतात. ...