‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. ...
गेल्या २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ तळावरून प्रक्षेपित करण्यात आलेले भारताचे ‘चांद्रयान-२’ येत्या २० आॅगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल ...
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख गुन्हेगार असा केल्यामुळे संतप्त काँग्रेस नेत्यांनी त्यांचा निषेध केला आहे. ...