राखीव जागांच्या बाजूचे आणि राखीव जागांच्या विरोधात असलेल्यांमध्ये सलोख्याच्या वातावरणात संवाद झाला पाहिजे, असे भागवत यांनी म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसने हा हल्ला केला. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील योगदानावर भाष्य केले. ...