पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गेल्या 6 वर्षांत अनेक आरोप झाले आहेत. राफेल करार, पुलवामा हल्ला ते ईव्हीएम हॅकिंगवरून त्यांना बोलण्यासाठी विरोधकांनी भाग पाडण्याच प्रयत्न केला होता. ...
चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्या ...