लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुलवामामध्ये पुन्हा चकमक, जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Clashes again in Pulwama, 2 terrorists killed by jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये पुन्हा चकमक, जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

या चकमकीत परिसरातील एक नागरिक जखमी झाला आहे. ...

प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला - Marathi News | Girlfriend refused to marriage; Youth sold a house worth Rs 2.5 cr in 14 lacks, robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला

Crime News: आरोपीने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांना धक्का देणारी होती. प्रेमभंगानंतर अभिषेक गुन्हेगारीकडे वळल्याचे त्यांना समजले. ...

सावधान ! देशातील 70 लाख डेबिट-क्रेडिट कार्डधारकांचा डेटा लीक, वैयक्तिक माहिती सार्वजनिक - Marathi News | Alert: Phone numbers, email ids, income details of 70 lakh Indian debit, credit card holders leaked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान ! देशातील 70 लाख डेबिट-क्रेडिट कार्डधारकांचा डेटा लीक, वैयक्तिक माहिती सार्वजनिक

एका अहवालानुसार, लीक झालेला डेटा 2 जीबी असून युजर्संचा मोबाईल प्रकार आणि मोबाईल अलर्ट सुरू आहे की नाही, यासंदर्भातही माहिती आहे. हा डेटा 2010 ते 2019 या कालावधीतील असून तो हॅकर्ससाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजहरिया यांनी म्हटलंय.  ...

सरकारचे आंदोलकांत फूट पाडण्याचे प्रयत्न, विरोधकांनीही उघडली आघाडी - Marathi News | The government's attempt to divide the protesters, the opposition also opened the front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारचे आंदोलकांत फूट पाडण्याचे प्रयत्न, विरोधकांनीही उघडली आघाडी

Farmer News : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या मदतीने शेतकऱ्यांना वेगवेगळे बोलावून त्यांना आंदोलनातून दूर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यावर त्यां ...

'इंदिरा काळाप्रमाणे अराजकता नव्हती, विरोधकांनी ना स्फोट घडवले ना हत्या केल्या?' - Marathi News | Opponents did not explode or kill, Indira gandhi was not as chaotic as in the past? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंदिरा काळाप्रमाणे अराजकता नव्हती, विरोधकांनी ना स्फोट घडवले ना हत्या केल्या?'

खलिस्तान हा विषय संपला आहे, पण शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आहेत असे खोटेच पसरवून भ्रम निर्माण करायचा व दिल्लीत पकडलेल्या अतिरेक्यांचा संबंध खलिस्तानशी जोडून नव्या अराजकाची वाट तयार करायची असे कारस्थान घडताना दिसत आहे. ...

कृषी कायदे रद्द हणार नाहीत, अमित शाहांनी केले स्पष्ट; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार - Marathi News | The government's refusal to withdraw the Agriculture Act will give the agitating farmers a written proposal on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द हणार नाहीत, अमित शाहांनी केले स्पष्ट; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठकही कुठल्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. ...

कोविड लसीकरणासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Use of mobile technology for covid vaccination, Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड लसीकरणासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi News : चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. ...

पिकांना मिळणारा हमीभाव असतो काय? कोण ठरवतो? - Marathi News | Is there a guarantee? Who decides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिकांना मिळणारा हमीभाव असतो काय? कोण ठरवतो?

Farmer News : शेतकरी आंदोलनाचा कळीचा मुद्दा; भावच मिळाला नाही तर काय? ...

राजस्थान पंचायत समिती निवडणूक : भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागा - Marathi News | BJP won 1,011 seats, while Congress won 1,000 seats in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान पंचायत समिती निवडणूक : भाजपने १,०११, तर काँग्रेसने जिंकल्या १ हजार जागा

Rajasthan News : पंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले.  ...