बक्सा जिल्ह्यात तमुलपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आसाममधील लोक हिंसाचाराच्या विरोधात आहेत. विकास, शांतता आणि एकता यांच्यासोबत ते आहेत. ...
वेलू हे नर्सिंग साहाय्यक असून श्रीनगरच्या ६० पॅरा फिल्ड रुग्णालयात तैनात आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी केवळ १७ दिवसांमध्ये १६०० किलाेमीटरचे अंतर पार केले हाेते. ...
सूत्रांनी सांगितले की, १९९४मधील हेरगिरी प्रकरणात इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. नारायणन यांचा पोलिसांनी छळ केल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठित केली होती. ...