भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, रशियात सैनिक म्हणून भरती झालेल्या भारतीयांपैकी ९६ जण मायदेशी परतले आहेत. त्यांना रशियाने लष्करी सेवेतून मुक्त केले आहे. ...
‘रायझिंग राजस्थान इन्व्हेस्टमेंट समिट’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी दर्शविलेल्या कटिबद्धतेबद्दल मुख्यमंत्री शर्मा यांचे दर्डा यांनी अभिनंदन केले. ...
दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे. ...