काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. "अपमानाचे मंत्रालय" स्थापन करावे, असा टोला गांधी यांनी लगावला. छठपूजेवरील राहुल गांधींच्या विधानावर त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रत्युत्तर दिले. ...
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, विकास प्रकल्पांमध्ये अयोध्येची सांस्कृतिक ओळख, धार्मिक गौरव आणि पर्यावरणीय संतुलन यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. ...
Accident In Jaipur: राजस्थानमधील जयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका सुसाट डंपरने एका कारला धडक दिल्यानंतर आणखी ४ वाहनांना उडवले. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० जण जखणी झाले आहेत. ...