लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले - Marathi News | Ram temple in Ayodhya has left Mecca and Vatican city behind In just 48 days so many people came to see Ram Lal | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले

आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत. ...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी स्वतः चहा बनवला; आधी किटलीत घेतला, नंतर कपात ओतला! - Marathi News | The Chief Minister Mamata bannerjee made the tea himself; First taken in the kettle, then poured the reduction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी स्वतः चहा बनवला; आधी किटलीत घेतला, नंतर कपात ओतला!

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे काही फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत. ...

काँग्रेसला दे धक्का; मोदी सरकारवर टीका करणारा बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात - Marathi News | Shock the Congress; Boxer Vijender Singh, who criticized Narendra Modi, joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला दे धक्का; मोदी सरकारवर टीका करणारा बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात

काँग्रेसकडून विजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, तत्पूर्वीत सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

मक्का आणि व्हॅटिकन सिटी मागे पडले; 48 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Mecca and Vatican City fell behind; In 48 days crores of devotees had darshan of Ramlala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मक्का आणि व्हॅटिकन सिटी मागे पडले; 48 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले

Ayodhya Ram Mandir: भगवान श्रीरामाचे भव्य राम मंदिर तयार झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. यामुळे अयोध्येचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. ...

विना तिकीट प्रवास करत होता दिव्यांग प्रवासी, TTE नं विचारताच दिला धक्का; वेदनादायक मृत्यू! - Marathi News | tte pushed to death from running train by passenger incident happened in patna superfast train in kerla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विना तिकीट प्रवास करत होता दिव्यांग प्रवासी, TTE नं विचारताच दिला धक्का; वेदनादायक मृत्यू!

ईके विनोद असे संबंधित टीटीईचे नाव आहे. त्यांनी प्रवाशाला तिकीटासंदर्भात विचारणा केली असता, संतापलेल्या प्रवाशाने त्यांना ट्रेनमधून धक्का दिला, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...

PM मोदींची जागा कोण घेऊ शकतं? काँग्रेस नेते शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who can replace PM Modi Congress leader Shashi Tharoor says clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची जागा कोण घेऊ शकतं? काँग्रेस नेते शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितलं

थरूर यांनी स्वतःच सांगितले की, त्यांना नुकताच एका पत्रकाराने नरेंद्र मोदींच्या 'पर्याया'संदर्भात प्रश्न विचारला होता. ...

"आमचं पेमेंट तर करा..."; राहुल गांधींच्या भारत जोड़ो न्याय यात्रेतील वाहनांचे मिळाले नाहीत पैसे - Marathi News | money not received for vehicles used in Congress rahul gandhi bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचं पेमेंट तर करा..."; राहुल गांधींच्या भारत जोड़ो न्याय यात्रेतील वाहनांचे मिळाले नाहीत पैसे

राहुल गांधी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. ...

कडक उन्हाने तापतोय महाराष्ट्र, आरोग्याची घ्या काळजी, हवामान खात्याने दिला इशारा - Marathi News | Maharashtra is getting hot due to hot sun, take care of your health, Meteorological Department has warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक उन्हाने तापतोय महाराष्ट्र, आरोग्याची घ्या काळजी, हवामान खात्याने दिला इशारा

‘राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि तेदेखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. ...

Arvind Kejriwal : "केजरीवालांचं अटकेनंतर 4.5 किलोने कमी झालं वजन, भाजपा त्यांचं आरोग्य धोक्यात आणतंय" - Marathi News | delhi cm Arvind Kejriwal unwell in jail lost weight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांचं अटकेनंतर 4.5 किलोने कमी झालं वजन, भाजपा त्यांचं आरोग्य धोक्यात आणतंय"

Arvind Kejriwal : अटक झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन 4.5 किलोने कमी झालं असून डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे असं आपचं म्हणणं आहे. ...