Hathras Stampede: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील रतिभानपूर येथे सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. सत्संगादरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २५ महिलांसह २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ...
राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Seasion: लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं आहे. या भाषणादरम्यान, राहुल गांधी यांनी विविध देवतांच्या आणि प्रेषितांच्या अभयमुद् ...