लोकसभेब बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुलसीदासजींनी म्हटले आहे - 'झूठई लेना, झूठई देना, झूठई भोजन, झूठ चबेना'. काँग्रेसने खोटेपणाला राजकारणाचे शस्त्र बनवले आहे. काँग्रेसच्या तोंडाला खोटेपणा लागला आहे. जसे एखाद्या नरभक्षक प्रण्याच्या तोंडाला रक्त ल ...
जवळपास अर्ध्यातासांच्या भाषणानंतर, पीएम मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले करायलासुरवात केली. यावेळी काँग्रेस आता परजीवी झाली असल्याचेही ते म्हणाले. ...
Hathras stampede: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगामध्ये चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ८६ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतांचा आकडा १०० हून अधिक झाल्याचा दावा काही माध्यमांक ...
"काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे. बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरुंनी आपली सर्व शक्ती वापरली. पहिल्याच निवडणुकीत षड्यंत्र रचून त्यांचा पराभव केला." ...
"आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि काँग्रेसचे लोक, त्यांचे इकोसिस्टिम हे मनोरंजन करत आहे," अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कांग्रेस आणि विरोधकांवर थेट निशाणा साधला. ...
Narendra Modi Speech In Lok Sabha: सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत गुंडाळले गेल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झाल्याचं चित्र रंग ...