शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अविरोधकांना घेऊन काँग्रेस संसदेत नरेंद्र मोदी सरकारला घेरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 07:19 IST

११ व १२ सप्टेंबर रोजी काँग्रेस विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून आपली सामाईक रणनीती अमलात आणण्याची प्रक्रिया निश्चित करणार.

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस विरोधी पक्षांसोबत मिळून समान रणनीतीअंतर्गत मोदी सरकारवर हल्ला करील. पहिल्या दिवशीच मोदी सरकारला घेरण्याचे त्याचे प्रयत्न असतील. सरकार ज्या प्रकारे असहमतीचा आवाज दाबून आणि संघराज्य व्यवस्थेवर हल्ला करीत आहे त्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या सरकारांसोबत ताळमेळ बसवून सभागृहात आणि बाहेर हल्ला केला जाईल.

११ व १२ सप्टेंबर रोजी काँग्रेस विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून आपली सामाईक रणनीती अमलात आणण्याची प्रक्रिया निश्चित करणार. जे मुद्दे सभागृहात उपस्थित करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे, त्यात सरकारने आणलेले चार अध्यादेश आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस सभागृहात आवाज उठवणार आहे. त्याची योजना तयार आहे.

लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, पक्षाने स्थापन केलेल्या १० सदस्यांच्या समितीची पहिली बैठक झाली. १४ सप्टेंबर रोजी आधी रणनीती बनवण्यासाठी आणखी चार ते पाच बैठका व्हायच्या आहेत. यादरम्यान समाजवादी पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे पक्ष यांच्यासह इतर पक्षांशी चर्चा होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी