शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 08:55 IST

Operation Sindoor: सध्या सीमेवर शांती आहे, सीमेवरून जाणाऱ्या विमानमार्गांना धोका आहे. यामुळे कंपन्या अलर्ट मोडवर असून या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी नवीन एडवायझरी जारी करण्यात आली आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये सीमाभागात झालेल्या लघु युद्धाला आता विराम लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना युद्ध स्थगित केले आहे, संपविलेले नाही असा दम भरला आहे. सीमेवर बंदुका, तोफा थंडावल्या आहेत. परंतू, काल रात्री पाकिस्तानने ड्रोन पाठवून थोडी आगळीक केली होती. यामुळे संभाव्य धोका अद्याप टळला नसल्याने एअर इंडिया आणि गो इंडिगोने सीमा भागातील राज्यांच्या विमानफेऱ्या रद्द केल्या आहेत. 

सध्या सीमेवर शांती आहे, सीमेवरून जाणाऱ्या विमानमार्गांना धोका आहे. यामुळे कंपन्या अलर्ट मोडवर असून या भागातून जाणाऱ्या विमानांसाठी नवीन एडवायझरी जारी करण्यात आली आहे. 

भारत सरकारने सोमवारीच सर्व विमानतळांवरील विमान परिचालनावरील बंदी उठविली होती. तसेच आपल्या कंपन्यांशी संपर्क साधावा, असे प्रवाशांना कळविण्यात आले होते. यामुळे आजपासून या विमानतळांवरील विमानसेवा पूर्ववत होईल असे सर्वांना वाटत होते. परंतू, एअर इंडियाने आज आठ प्रमुख शहरांच्या विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणांमुळे या सेवा रद्द करण्यात आल्याचे कारण कंपनीने दिले आहे. प्रभावित विमानतळांमध्ये जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट यांचा समावेश आहे.

तर गो इंडिगोने देखील विमानसेवा रद्द केल्या आहेत. इंडिगो एअरलाइन्सने मंगळवार, १३ मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही एअरलाईन्सनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. बंद असलेल्या मार्गांवर सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इंडिगोने ही अपडेट दिली होती. 

टॅग्स :airplaneविमानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानAir Indiaएअर इंडिया