शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:28 IST

शाळेच्या हजेरीपटावर ५० विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारले, पण या मुलांना त्यांची उत्तरेच देता आली नाहीत. 

शाळा म्हणजे विद्येचं मंदिर असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. याचं ठिकाणी आपल्याला आयुष्यभराचं ज्ञान मिळतं. मात्र, आता असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्ही देखील स्तब्ध व्हाल. राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा नुकत्याच एका शाळेत निरीक्षणासाठी पोहोचल्या असता, जे सत्य समोर आलं त्याने त्यांनाही धक्का बसला. या शाळेच्या वर्गात अवघे १२ विद्यार्थी शिकत होते, मात्र शाळेच्या हजेरीपटावर ५० विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारले, पण या मुलांना त्यांची उत्तरेच देता आली नाहीत. 

सदर प्रकार उत्तर प्रदेशच्या फॉक्सगंजमधून समोर आला आहे. या भागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेला राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष चारु चौधरी यांनी भेट दिली. या शाळेत एकाच खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होते. चारपैकी तीन शिक्षिका रजेवर होत्या आणि एकच शिक्षिका मुलांना शिकवत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्गात फक्त १२ विद्यार्थी उपस्थित होते, तर रजिस्टरमध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांची नोंद होती. 'देशाचे पंतप्रधान कोण?' असा प्रश्न विचारलं असता, मुलांना उत्तर देखील देता आले नाही. 

उत्तर प्रदेश सरकार अंगणवाडी केंद्रांद्वारे प्राथमिक शाळा आणि पूर्व-प्राथमिक शाळा चालवते. मात्र, प्रत्यक्षात समोर काही वेगळेच सत्य आले आहे. राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा चारू चौधरी यांनी गाजीपूरला भेट दिली आणि कोतवाली परिसरातील फॉक्सगंज प्राथमिक शाळेला भेट दिली, तेव्हा शाळेतील गैरकृत्ये उघडकीस आली. आधीच शाळेत ३ शिक्षिका एकाचवेळी सुट्टीवर असल्याचे आणि रजिस्टरमध्ये खोटी नोंद असल्याचे पाहून चारू चौधरी यांनी उपस्थित असलेल्या शिक्षिकेला फटकारले आणि फोनवरून मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना ही बाब कळविण्यास सांगितले.

काही महिन्यांपूर्वी, मूलभूत शिक्षण विभागाने कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांसाठी विलीनीकरण मोहीम सुरू केली, ज्यावर बराच राजकीय वादविवाद झाला. आता शाळांचे एकत्रीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे परिस्थिती सुधारेल अशी आशा होती, परंतु परिस्थिती तशीच आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र