शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Odisha Train Accident : चमत्कार! वरून पडत होती बोगी अन् आईला सुचला एकमेव मार्ग; अशी वाचवली पोटची 3 मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 17:14 IST

...तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला!

बालासोर - ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या अपघातात तब्बल 270 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच, एका महिलेने ज्या पद्धतीने आपल्या मुलांना वाचविले, त्याचीही जबरदस्त चर्चा होत आहे. खरे तर ही आई आपल्या सदसद् विवेकबुद्धीने मुलं आणि मृत्यूमध्ये ढालीसारखी उभी राहिली. या अपघातात अनेक बोग्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. दरम्यान एका चक्काचूर झालेल्या बोगीचा काही भाग त्यांच्यावर कोसळणार होता. तेवढ्यात आईचे प्रेझेन्स ऑफ माइंड कामी आले आणि चमत्कार घडला.

मला वाटले होते आता वाचणार नाही...-जेव्हा ट्रेन एकमेकांवर आदळल्या तेव्हा अक्षरश: बहिरा करणारा आवाज झाला आणि प्रचंड धूर उठला. ही परिस्थिती समजायला 45 वर्षीय सीता दास यांना वेळ लागला नाही. सीता दास यांनी आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला खिडकीतून बाहेर फेकले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला शेतं होती. मुलांना वाचवण्यासाठी हीच योग्य जागा आहे असे त्यांना वाटले. सीता सांगतात, 'पहिल्या काही मिनिटांसाठी मला वाटले, मी जगले नाही तर लोक माझ्या मुलांचा जीव वाचवतील. माझे पती जेथे अडकले होते. त्या ठिकाणापासून मी फार दूर नव्हते.

अपघातानंतर संपूर्ण कुटुंब सुरक्षित -सीता आणि त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातातून हे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांचा जीव वाचणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हे कुटुंब चेन्नईला जात होते. तेथे सीता दास यांचे पती नंदू दास प्लंबर म्हणून काम करतात. ओडिशातील बालासोरजवळ कोरोमंडल, शालीमार आणि मालगाडी यांच्यात झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघात