शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Odisha Train Accident : काय आहे रेल्वेची इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? जिच्यामुळे 275 जणांचा जीव गेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:14 IST

या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वेअपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अपघातानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेचे कारण सांगितले आहे. ही घटना इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बिघाडामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही वैष्णव यांनी सांगितले. अपघातानंतर, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवारी सकाळपासून रेल्वे रुळावरून धावू लागतील, असेही ते म्हणाले. या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

काय आहे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? -सिग्नलिंग कंट्रोल करण्यासाठी रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा वापर करते. ही एक सिक्योरिटी सिस्टिम आहे. जी रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी सिग्नल आणि स्विचदरम्यान ऑपरेटिंग सिस्टिमला कंट्रोल करते. या सिस्टिमच्या माध्यमाने ट्रॅक्सवर ब्लॉक केलेल्या आणि सुरक्षित असलेल्या रेल्वे गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. हिच्या माध्यमाने रेल्वे यार्डची कामे अशा प्रकारे नियंत्रित केले जातात, जे नियंत्रित क्षेत्रातून ट्रेनचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करते. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सिग्नलिंगची अशी सिस्टिम आहे, ज्यात इलेक्ट्रो-मॅकेनिकल अथवा पूर्वीपासूनच यूज होणारे पॅनल इंटरलॉकिंगची बरीच खासियत आहे.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कसे करत काम? -जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या रूटवरून चालते, तेव्हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमच्या माध्यमाने ट्रेंड सेंसर्स तिचा वेग, स्थिती आणि इतर गोष्टींची माहिती मिळवते. ते इन्फॉर्मेशन सिग्नलिंग सिस्टिमला पाठविले जाते. यानंतर, सिग्नलिंग सिस्टिम अथवा त्या रेल्वेसाठी अचूक सिग्नल पाठवेल, यामुळे तिचा वेग, अडथळा आणि इतर सेंसर्स नियंत्रित केले जातात. ही प्रोसेस सातत्याने सुरू असते. यामुळे ट्रेन्सना योग्य प्रकारे सिग्नल्स मिळतात.

टॅग्स :OdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAccidentअपघात