शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Odisha Train Accident : काय आहे रेल्वेची इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? जिच्यामुळे 275 जणांचा जीव गेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:14 IST

या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वेअपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अपघातानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेचे कारण सांगितले आहे. ही घटना इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बिघाडामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही वैष्णव यांनी सांगितले. अपघातानंतर, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवारी सकाळपासून रेल्वे रुळावरून धावू लागतील, असेही ते म्हणाले. या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

काय आहे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? -सिग्नलिंग कंट्रोल करण्यासाठी रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा वापर करते. ही एक सिक्योरिटी सिस्टिम आहे. जी रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी सिग्नल आणि स्विचदरम्यान ऑपरेटिंग सिस्टिमला कंट्रोल करते. या सिस्टिमच्या माध्यमाने ट्रॅक्सवर ब्लॉक केलेल्या आणि सुरक्षित असलेल्या रेल्वे गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. हिच्या माध्यमाने रेल्वे यार्डची कामे अशा प्रकारे नियंत्रित केले जातात, जे नियंत्रित क्षेत्रातून ट्रेनचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करते. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सिग्नलिंगची अशी सिस्टिम आहे, ज्यात इलेक्ट्रो-मॅकेनिकल अथवा पूर्वीपासूनच यूज होणारे पॅनल इंटरलॉकिंगची बरीच खासियत आहे.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कसे करत काम? -जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या रूटवरून चालते, तेव्हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमच्या माध्यमाने ट्रेंड सेंसर्स तिचा वेग, स्थिती आणि इतर गोष्टींची माहिती मिळवते. ते इन्फॉर्मेशन सिग्नलिंग सिस्टिमला पाठविले जाते. यानंतर, सिग्नलिंग सिस्टिम अथवा त्या रेल्वेसाठी अचूक सिग्नल पाठवेल, यामुळे तिचा वेग, अडथळा आणि इतर सेंसर्स नियंत्रित केले जातात. ही प्रोसेस सातत्याने सुरू असते. यामुळे ट्रेन्सना योग्य प्रकारे सिग्नल्स मिळतात.

टॅग्स :OdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAccidentअपघात