शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Odisha Train Accident : काय आहे रेल्वेची इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? जिच्यामुळे 275 जणांचा जीव गेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:14 IST

या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वेअपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अपघातानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेचे कारण सांगितले आहे. ही घटना इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बिघाडामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही वैष्णव यांनी सांगितले. अपघातानंतर, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवारी सकाळपासून रेल्वे रुळावरून धावू लागतील, असेही ते म्हणाले. या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

काय आहे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? -सिग्नलिंग कंट्रोल करण्यासाठी रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा वापर करते. ही एक सिक्योरिटी सिस्टिम आहे. जी रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी सिग्नल आणि स्विचदरम्यान ऑपरेटिंग सिस्टिमला कंट्रोल करते. या सिस्टिमच्या माध्यमाने ट्रॅक्सवर ब्लॉक केलेल्या आणि सुरक्षित असलेल्या रेल्वे गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. हिच्या माध्यमाने रेल्वे यार्डची कामे अशा प्रकारे नियंत्रित केले जातात, जे नियंत्रित क्षेत्रातून ट्रेनचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करते. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सिग्नलिंगची अशी सिस्टिम आहे, ज्यात इलेक्ट्रो-मॅकेनिकल अथवा पूर्वीपासूनच यूज होणारे पॅनल इंटरलॉकिंगची बरीच खासियत आहे.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कसे करत काम? -जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या रूटवरून चालते, तेव्हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमच्या माध्यमाने ट्रेंड सेंसर्स तिचा वेग, स्थिती आणि इतर गोष्टींची माहिती मिळवते. ते इन्फॉर्मेशन सिग्नलिंग सिस्टिमला पाठविले जाते. यानंतर, सिग्नलिंग सिस्टिम अथवा त्या रेल्वेसाठी अचूक सिग्नल पाठवेल, यामुळे तिचा वेग, अडथळा आणि इतर सेंसर्स नियंत्रित केले जातात. ही प्रोसेस सातत्याने सुरू असते. यामुळे ट्रेन्सना योग्य प्रकारे सिग्नल्स मिळतात.

टॅग्स :OdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAccidentअपघात