शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

ओडिशा रेल्वे दुर्घटना : ममतांच्या 'त्या' वक्तव्यावर सुवेंदूंचा पलटवार; म्हणाले, अपघाताला TMC च जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 11:08 IST

ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही.

ओडिशा रेल्वेअपघातानंतर, परिस्थिती पुन्हा एकदा पटरीवर आली आहे. मात्र, यासंदर्भात राजकीय पक्षांमध्ये आरोपबॅनर्जीप्रत्यारोप सुरूच आहेत. अपघातानंतर रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांना निशाणा बनवले जात होते. मात्र आता सीबीआय चौकशीचा मुद्दा समोर आल्यानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा विरोधी सूर आळवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय चौकशीसंदर्भात, याने काहीही साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे. पश्चिम बंगालचे विरोध पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या या वक्तव्यावर पलटवार करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मृतांचा आकडा लपवतेय सरकार बॅनर्जी टीएमसी नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचे म्हटले आहे. ममता म्हणाल्या, 'एका बाजूला मृत्यूंचा पूर आहे आणि लोकांप्रती आपल्या मनात कसल्याही प्रकारची सहानुभूती नाही. सरकारचे लोक जनतेसोबत उभे नाहीत. ते कुठल्याही पद्धतीने मृतांच्या आकड्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या स्पर्धेचा भाग नाही. मी नेहमीच लोकांबरोबर उभी आहे.

सीबीआय चौकशीवर खडा केला सवाल - यावेळी ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही. सीबीआय गुन्हे विषयक प्रकरणांचा तपास करते. मात्र ही दुर्घटना आहे. रेल्वे संरक्षण आयोग आहे, सर्वप्रथम तेच चौकशी करतात. लोकांसमोर सत्य यावे एवढीच आमची इच्छा आहे. ही वेळ सत्य दाबण्याची नाही. त्या कुटुंबीयांचा विचार करता ज्यांनी आपले लोक गमावले आहेत.'

भाजपचा पलटवार - ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावरून भाजपने पलटवार केला आहे. पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, या घटनेमागे टीएमसीच आहे. ते दुसऱ्या राज्यातील सीबीआय चौकशीसंदर्भात एवढे चिंतित आणि घबरलेले का? हे कॉल रिकॉर्डिंग जे टीएमसी नेत्यांनी शेअर केले आहे, ज्यात रेल्वेचे दोन अधिकारी बोलत आहेत, त्याची चौकशी व्हायला हवी. आपण बालासोरमध्ये सीबीआयसंदर्भात एवढे चिंतित का?

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेMamata Banerjeeममता बॅनर्जीAccidentअपघात