शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आधी चरबी, नंतर गर्मी आणि आता भरतीवर भर; प्रियांका गांधींच्या आश्वासनानंतर नूर पालटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 07:37 IST

अखिलेश यादव, जयंत चौधरी यांनी आगपाखड केल्यानंतर योगींचाही तोल गेला. मतदानानंतर गर्मी उतरवून उत्तर प्रदेशला शिमल्याचा ‘फिल’ देण्याचे सांगताच हे प्रकरण अधिक पेटले. मात्र अलीगढ जिल्ह्यातील इगलास येथे प्रियांका गांधी यांनी  रोड शो दरम्यान गर्मी आणि चरबीचे उत्तर भरतीने दिले. 

गजानन चोपडे -

आगरा : आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी यांनी प्रचार सभेत विरोधकांची चरबी उतरविण्याची भाषा केली तर वसंत पंचमीच्या दिवशी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी गर्मी काढण्याचे सनसनाटी वक्तव्य केल्याने उत्तर प्रदेशचे राजकीय वातावरण तापले. आता मात्र प्रियांका गांधी यांनी नोकर भरती देण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही नेत्यांनी तीच री ओढत प्रियांका यांचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.अखिलेश यादव, जयंत चौधरी यांनी आगपाखड केल्यानंतर योगींचाही तोल गेला. मतदानानंतर गर्मी उतरवून उत्तर प्रदेशला शिमल्याचा ‘फिल’ देण्याचे सांगताच हे प्रकरण अधिक पेटले. मात्र अलीगढ जिल्ह्यातील इगलास येथे प्रियांका गांधी यांनी  रोड शो दरम्यान गर्मी आणि चरबीचे उत्तर भरतीने दिले. 

शेवटच्या दिवशी डोअर टू डोअर प्रचार- पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अनेक नेत्यांनी डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. - भाजप, सपानेही जोरदार प्रचार केला. १० फेब्रुवारी रोजी मेरठ, मुजफ्फरनगर, हापूड, अलीगढसह ११ जिल्ह्यातील ५८ मतदार संघात मतदान होणार आहे.

मुद्दा प्रचारात नव्हता -काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही बेरोजगार तरुणांसाठी भरती अभियान राबविण्याचे आश्वासन देताच भाजप आणि सपा नेत्यांची भाषा बदलली. आता तिन्ही पक्षांनी आपला मोर्चा भरतीचा दिशेने वळविला आहे. याआधी तिन्ही पक्षांनी या मुद्द्याला प्रचारात तितके महत्त्व दिल्याचे दिसून आले नव्हते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा