शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

आता बिहारमधील शेतकरी होणार डिजिटल, घरबसल्या घेऊ शकतील सरकारी योजनांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:01 IST

Bihar Farmer News: बिहारमधील शेतकऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार आहे. आता बिहारमधील शेतकरीसुद्धा डिजिटल क्रांतीच्या युगात हायटेक होणार आहेत. नितीश सरकारने शेतरी आणि शेतीच्या डिजिटलायझेशनच्या कामाची सुरुवात केली आहे.

बिहारमधील शेतकऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार आहे. आता बिहारमधीलशेतकरीसुद्धा डिजिटल क्रांतीच्या युगात हायटेक होणार आहेत. नितीश सरकारने शेतरी आणि शेतीच्या डिजिटलायझेशनच्या कामाची सुरुवात केली आहे. लवकरच शेतीवाडीमध्ये डिजिटल क्रांती दिसू लागणार आहे. नितीश कुमार यांच्या कृषी विभागाने डिजिटल कृषी संचालनालयाच्या स्थापनेला हिरवा झेंडा दाखवला आहे.  याची सुरुवात होताच शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ रियल टाइममध्ये मिळण्यास सुरुवात होणार आहे. शेतीशी संबंधित सर्व काम मोबाईल अॅप आणि ई गव्हर्नेंस टुल्समधून सहजपणे मिळतील.  

पिकांपासून बाजारापर्यंत आता सारं काही डिजिलटडिजिटल कृषि संचालनालयाचा उद्देश शेतीमधील शास्त्रीय तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड, पिकांच्या संरक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इतर माहिती मिळत राहावी, असा संचालनालयाचा प्रयत्न आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जनरल क्रॉप एस्टिमेशन सर्वेच्या माध्यमातून योग्य आणि अचून माहिती मिळेल.

योजना कार्यान्विक करण्याला येईल वेगहे संचालनालय केवळ शेतकऱ्यांचीच मदत करणार असं नाही तर कृषी विभागाची विविध संचालनालये, विभाग आणि विभागीय कार्यालयांमध्येही डिजिटल आधारित रचना केली जाणार आहे. मोबाईल अॅप्लिकेशन, ई-गव्हर्नेंस टुल्स आणि ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून क्रियान्वयनाची गती वेग घेईल. तसेच सेवा शेतकऱ्यांपर्यंत वेळीच पोहोचतील.

शेतकऱ्यांची नोंदणी होणार सोपीआता शेतकरी घरबसल्या मोबाईलवर कृषी संबंधित माहिती मिळवू शकतील. फार्मर नोंदणीशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल होईल. त्यामुळे वेळ आणि मेहनत दोघांचीही बचत होईल. तसेच ई-डॅशबोर्डच्या माध्यमातून योजनांचं निरीक्षण आणि इतर विभागातील समन्वयसुद्धा सुधारेल.

शेतीमध्ये येईल तांत्रिक बदलया निर्णयामुळे बिहारच्या शेतीमध्ये तांत्रिक बदल होण्याच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल, पारदर्शकता वाढेल, आकडेवारी अचूक होईल आणि शेतकरीही कार्यालयाचे उंबरठे न झिजवता शेतामधूनच सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBiharबिहार