शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:13 IST

या ऐतिहासिक बदलावर विरोधकांनी महात्मा गांधींचे नाव हटवल्याचा आरोप करत जोरदार गदारोळ केला. याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले.

'मनरेगा' योजनेच्या जागी आणण्यात आलेलेल 'विकास भारत - रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)' अर्थात 'व्हीबी-जी राम जी' विधेयक २०२५ प्रदीर्घ चर्चेनंतर आज लोकसभेत मंजूर करण्यात आले. या ऐतिहासिक बदलावर विरोधकांनी महात्मा गांधींचे नाव हटवल्याचा आरोप करत जोरदार गदारोळ केला. याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले.

सभागृहात विरोधकांना उत्तर देताना शिवराज सिंह म्हणाले, ""गांधीजींच्या नावावर आदळआपट करणाऱ्या काँग्रेसला हे माहीत असायला हवे की, गांधीजी असेही म्हणाले होते की, आता स्वातंत्र मिळाले आहे, काँग्रेस विसर्जित करायला हवी. काँग्रेसच्या ऐवजी लोक सेवक संघ तयार करायला हवा. मात्र, केवळ सत्तेला चिगटून बसण्यासाठी आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा लाभ घेण्यासाठी नेहरूंनी काँग्रेस विसर्जित केली नाही."

शिवराज सिंह पुढे म्हणाले, काँग्रेसने बापूंच्या आदर्शांची हत्या त्याच दिवशी केली, ज्या दिवशी काँग्रेस विसर्जित केली नाही, ज्या दिवशी देशाची फाळणी स्वीकारली गेली आणि आणीबाणी लादली गेली."

का आणावा लागला नवीन कायदा? नवीन विधेयकाची आवश्यकता, स्पष्ट करताना चौहान यांनी जुन्या 'मनरेगा'मधील त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले, मनरेगा योजना पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली होती. राज्यांमध्ये निधीचे वाटप असमान होते. मजुरीसाठी ६० टक्के आणि साहित्यासाठी ४० टक्के निधीचा नियम असताना, साहित्यावर प्रत्यक्षात केवळ २६ टक्केच खर्च झाला. या तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करण्यासाठीच हे नवीन पाऊल उचलण्यात आले आहे.

आता या नविन विधेयकानुसार, ग्रामीण कुटुंबांना १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी देणार आली आहे. यामुळे गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress should dissolve now: New law needed? Shivraj Singh clarifies.

Web Summary : Lok Sabha passed 'VB-G Ram Ji' bill replacing 'MNREGA', sparking uproar. Shivraj Singh criticized Congress for not dissolving as Gandhi wished, accusing them of corruption in MNREGA. The new bill guarantees 125 days of rural employment, aiming for comprehensive village development.
टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाcongressकाँग्रेस