शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता पाणबुडी खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 04:41 IST

मोदी सरकार परिस्थिती बदलू पहात आहे

शीलेश शर्मा नवी दिल्ली : संरक्षण साहित्याच्या व्यवहारांवरून काँग्रेसने आणखी एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आहे. पक्षाने आरोप केला की, पाणबुडी खरेदीत मोदी सरकार नियमांना डावलून पक्षपाती निर्णय घेत आहे म्हणजे अदानी समूहाला थेट लाभ देता येऊ शकेल.काँग्रेसने असाही आरोप केला की, संरक्षण खरेदी प्रक्रियेचा लाभ पोहचवण्यासाठी थेट उल्लंघन करून सोबतच भारतीय नौदल आणि त्याच्या अधिकार प्राप्त समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणजे पाणबुड्यांचा हा व्यवहार (तो जवळपास ४५ हजार कोटी रूपयांचा आहे) थेट अडानींच्या खिशात घालता येईल.

काँग्रेसने बुधवारी दस्तावेज जारी करताना म्हटले की, या खरेदीसाठी जे पात्रतेचे निकष तयार होते त्यांनाही मोदी सरकारने बाजुला केले गेले. कारण ते तोडल्याशिवाय भांडवलदार मित्रांना मदत करणे शक्य नाही. मोदी सरकार अडानी डिफेन्स संयुक्त उपक्रमाची पात्रता नसल्यामुळे नौदल आणि त्याच्या अधिकार प्राप्त समितीचे निर्णय रद्द करीत आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला आणि जयवीर शेरगिल यांनी याच्याशी संबंधित दस्तावेज जाहीर करताना स्पष्ट केले की, ४५ हजार कोटी रूपयांच्या खरेदी व्यवहारासाठी पाच अर्ज संरक्षण मंत्रालयाला मिळाले. त्यात लार्सन अँड टुब्रो, माझगाव डॉक शिप बिर्ल्डस, रिलायन्स, हिंदुस्थान शिपयार्ड आणि अडानी डिफेन्स तथा हिंदुस्थान शिपयार्डचा संयुक्त उपक्रमाचा समावेश होता.

मोदी सरकार परिस्थिती बदलू पहात आहेअडानी समुहाकडे पाणबुडी बनवण्याचा कोणताही अनुभव नाही हे माहीत असूनही अधिकार प्राप्त समितीने तथ्यांच्या आधारे जे निर्णय घेतले ते आता मोदी सरकार बदलून अशी परिस्थिती निर्माण करीत आहे की अडानीचा अर्ज स्वीकारता येईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस