शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आंदोलकांना ठार मारायला हा काही उत्तर प्रदेश नाही; ममता बॅनर्जी भाजपावर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 20:01 IST

घोष यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात.

कोलकाता : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्यावरून देशभरात वातावरण तापलेले आहे. पश्चिम बंगालमध्येही आंदोलने होत आहेत. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी गोळ्या घालून ठार मारू, असे वक्तव्य केले होते. यावर ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे. 

घोष यांनी ममता बॅनर्जी यांना एका सभेमध्ये सवाल करताना म्हटले होते की, हे आंदोलक तुमचे मतदार असल्याने पोलिस त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही. ते बाहेरून आलेले आहेत आणि मालमत्तेचे नुकसान करत आहेत. आमचे उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकचे सरकार अशा लोकांना कुत्र्यासारखे गोळ्या घालून ठार करत आहे. तुम्ही इथे आला आहात. आमचा घास खात आहात. इथेच राहून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. ही काय तुमची जमीनदारी आहे का? तुम्हाला लाठ्यांनी मारून, गोळ्या झाडून आणि तुरुंगात टाकावे लागेल. 

यावर ममता बॅनर्जी यांनी घोष यांना सुनावले आहे. घोष यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात. हा उत्तरप्रदेश नाही. उद्या जर काही असा प्रकार घडला तर तुम्ही तितकेच जबाबदार असणार आहात, हे लक्षात घ्या. आंदोलकांना ठार मारायच्या गोष्टी करता? अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश