शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

आंदोलकांना ठार मारायला हा काही उत्तर प्रदेश नाही; ममता बॅनर्जी भाजपावर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 20:01 IST

घोष यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात.

कोलकाता : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए आणि एनआरसी कायद्यावरून देशभरात वातावरण तापलेले आहे. पश्चिम बंगालमध्येही आंदोलने होत आहेत. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी गोळ्या घालून ठार मारू, असे वक्तव्य केले होते. यावर ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे. 

घोष यांनी ममता बॅनर्जी यांना एका सभेमध्ये सवाल करताना म्हटले होते की, हे आंदोलक तुमचे मतदार असल्याने पोलिस त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही. ते बाहेरून आलेले आहेत आणि मालमत्तेचे नुकसान करत आहेत. आमचे उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकचे सरकार अशा लोकांना कुत्र्यासारखे गोळ्या घालून ठार करत आहे. तुम्ही इथे आला आहात. आमचा घास खात आहात. इथेच राहून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता. ही काय तुमची जमीनदारी आहे का? तुम्हाला लाठ्यांनी मारून, गोळ्या झाडून आणि तुरुंगात टाकावे लागेल. 

यावर ममता बॅनर्जी यांनी घोष यांना सुनावले आहे. घोष यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात. हा उत्तरप्रदेश नाही. उद्या जर काही असा प्रकार घडला तर तुम्ही तितकेच जबाबदार असणार आहात, हे लक्षात घ्या. आंदोलकांना ठार मारायच्या गोष्टी करता? अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश