शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

‘प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असे नाही’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:17 AM

नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.

कोलकाता : नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.एलकुंचवार यांच्या होळी, पार्टी, सोनाटा या नाटकांवरून ख्यातनाम दिग्दर्शकांनी चित्रपट बनविले आहेत. महेश एलकुंचवार यांनी सांगितले की, माध्यमांतर हे प्रत्येक वेळेस नीट होईलच असे नाही. काही काही वेळेसच ती भट्टी जमून येते. प्रत्येक कथानकाचे, कलाकृतीचे स्वत:चे एक व्याकरण असते. माध्यमांतर करणाºयाने ते व्याकरण लक्षातघेऊन काम केले पाहिजे. मोनोलॉग २०१८ हा नाट्यवाचनाचा कार्यक्रम रविवारी कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महेश एलकुंचवार म्हणाले की, जर कथाविषयाचा मूळ गाभा लक्षात घेतला नाही, तर माध्यमांतर फसण्याची शक्यता अधिक असते.

टॅग्स :Indiaभारत