शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रनवे दिसेना, लँडिंग करू कुठे? पायलट्सना नव्हता धुक्याचा अनुभव; दिल्लीत १३४ विमाने लेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 05:58 IST

६० विमाने दुसऱ्या शहरांत उतरवली; उत्तर प्रदेशातील ३२ जिल्ह्यांत अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. नवीन पायलट्सना धुक्याचा अनुभव नसल्याने रनवे कुठे आहे, हेच त्यांना कळत नव्हते. सावधगिरी म्हणून ६० विमाने दिल्ली ऐवजी दुसऱ्याच शहरात उतरवण्यात आली. तर दिल्ली विमानतळावर १३४ विमानांना उशीर झाला.  याशिवाय २२ रेल्वे ८ ते १० तास उशिराने धावत होत्या.

२८ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सफदरजंगमध्ये ५० मीटर व पालममध्ये २५ मीटर दृश्यमानता नोंदवण्यात आली. पंजाब आणि हरयाणात सकाळी धुके कायम होते.

थंडीची लाट पसरल्याने काश्मीरच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान उणे तीन अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे, तर पंजाब-हरयाणाला मात्र दिलासा मिळाला. श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री किमान तापमान उणे ३.३ अंश, गुलमर्ग येथे उणे २.६, काझीगुंड येथे उणे ३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उत्तर प्रदेशात ३२ जिल्ह्यांमध्ये धुक्याचा रेड अलर्ट आहे.

या शहरांमध्ये दृश्यमानता काही ठिकाणी शून्य आणि काही ठिकाणी ५-१० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ५ जिल्ह्यांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशातील ६ शहरांमध्ये गारपिटीची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात १७ जणांना आपला जीव गमवावा लागला.

 

टॅग्स :airplaneविमानrailwayरेल्वे