शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

"पुढच्या वेळीही मी मुख्यमंत्री होईन, माझ्या पसंतीच्या मंत्र्यांचीही निवड करेन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 21:28 IST

Ashok Gehlot : भाजपाचे लोक बाहेर पडल्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागेल, असे म्हणत अशोक गहलोत यांनी भाजपाला टोला लगावला.

जयपूर : पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती असताना आता राजस्थानमध्ये बंडखोरीचा सूर आहे. राजस्थानमध्येकाँग्रेसमध्ये अद्याप फारसा गदारोळ झाला नाही, परंतु अंतर्गत संबंधांमधील वाद स्पष्टपणे जाणवले जाऊ शकतात. अशातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोठं विधान केले आहे. पुढच्या वेळीही मुख्यमंत्री होणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत  यांनी स्पष्ट केले आहे. (No Change Of Leadership, We Will Complete Our Tenure And Return Once Again: Ashok Gehlot)

राजस्थानमध्ये पंजाबसारखे होणार नाही. मीडिया आणि भाजपा नक्कीच अशा कहाण्या चालवत आहेत, पण राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. पुढील 15 वर्षे देखील काँग्रेसचे सरकार कायम राहणार आहे, असे मीडियाशी बोलताना अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. याचबरोबर, भाजपाचे लोक म्हणतात की, मुख्यमंत्री घरात बसतात. मात्र, मी तर हॉटेलमध्ये जैसलमेर-जयपूर फिरत होतो. ही अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची कृपा होती, असे अशोक गहलोत म्हणाले.

याचबरोबर, भाजपाचे लोक बाहेर पडल्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागेल, असे म्हणत अशोक गहलोत यांनी भाजपाला टोला लगावला. मला काहीही होणार नाही, आता 15 वर्षे राहणार. मी घरात बसलो नाही, जर मी निघून गेलो तर तुम्हाला आणि तुमच्या चाहत्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागेल, असे अशोक गहलोत म्हणाले. दरम्यान, अशोक गेहलोत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून घराबाहेर पडत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपावर उत्तर देताना अशोक गहलोत यांनी हे स्पष्टीकरण दिले.

याशिवाय, अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावरही निशाणा साधला. मी माझ्या आवडीचे मंत्री बनवेन आणि पुढच्या वेळी सुद्धा मी मुख्यमंत्री होईन, असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशोक गहलोत यांचे हे विधान एकप्रकारे सचिन पायलट यांना आव्हान देणारे आहे, कारण त्यांना आपल्या समर्थकांना दीर्घकाळ मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान