शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपा-जेडीयूत मतभेद नाहीत, 200हून अधिक जागा जिंकू - नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 17:13 IST

'आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता'

पटना : पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळेल, असा दावा करत जे लोक जेडीयू आणि सहकारी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची वाईट स्थिती होईल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

भाजपा आणि जेडीयू यांच्यात कोणताही मतभेद नाहीत. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा मिळतील असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. जेडीयूच्या एका आयोजित बैठकीत नितीश कुमार बोलत होते. यावेळी नितीश कुमार म्हणाले, "असे अनेक लोक आहेत, त्यांना वाटते की आमच्या आघाडीमध्ये गडबड आहे. तर असे काही नसून जे गडबड करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचीच बिकट अवस्था होणार आहे."

याचबरोबर, नितीश कुमार यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, त्यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. असाच सल्ला त्यांनी पार्टीच्या प्रवक्त्यांनाही दिला आहे. तसेच, ते म्हणाले," 2010 ची विधानसभा निवडणुक आठवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी बहुमत मिळेल अशी आशा नव्हती. मात्र, आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागांवर विजय मिळेल, असा आत्मविश्वास बाळगा." 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार