शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

भाजपा-जेडीयूत मतभेद नाहीत, 200हून अधिक जागा जिंकू - नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 17:13 IST

'आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता'

पटना : पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळेल, असा दावा करत जे लोक जेडीयू आणि सहकारी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची वाईट स्थिती होईल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

भाजपा आणि जेडीयू यांच्यात कोणताही मतभेद नाहीत. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा मिळतील असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. जेडीयूच्या एका आयोजित बैठकीत नितीश कुमार बोलत होते. यावेळी नितीश कुमार म्हणाले, "असे अनेक लोक आहेत, त्यांना वाटते की आमच्या आघाडीमध्ये गडबड आहे. तर असे काही नसून जे गडबड करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचीच बिकट अवस्था होणार आहे."

याचबरोबर, नितीश कुमार यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, त्यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. असाच सल्ला त्यांनी पार्टीच्या प्रवक्त्यांनाही दिला आहे. तसेच, ते म्हणाले," 2010 ची विधानसभा निवडणुक आठवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी बहुमत मिळेल अशी आशा नव्हती. मात्र, आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागांवर विजय मिळेल, असा आत्मविश्वास बाळगा." 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार