शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जागा वाटपावरून भाजपा-जदयूमध्ये कलगीतुरा; नितीशकुमार म्हणाले 'सारे ठीक आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 15:44 IST

रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते.

पटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून जागा वाटपावरून भाजपा आणि नितिशकुमार यांच्या जेडीयूमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादासारखी कोणतीही गोष्ट नसून सारे काही ठीक असल्याचे म्हटले आहे. 

रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत जुना जागा वाटपाचा फॉर्म्युला चालणार नाही. नवीन फॉर्म्युल्यानुसार जागांचे वाटप झाले पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात. भाजपासोबत यावेळी जागांचे वाटप 1 : 1.3 किंवा 1: 1.4 राहील. या प्रस्तावावर भाजपाला विचार करायला हवा, असे म्हटले होते. 

यावर उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी प्रत्यूत्तर दिले होते. त्यांनी किशोर यांचे नाव न घेता म्हटले की, काही लोक कोणत्या विचारधारेनुसार नाही, तर निवडणुकीचा डेटा गोळा करून ठोकताळे बांधण्याची कंपनी चालवत राजकारणात आले आहेत. ते आघाडी धर्माच्या विरोधात वक्तव्ये करून विरोधकांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

किशोर यांच्या वक्तव्यावर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांनीही आक्षेप घेतला आहे. जागावाटप प्रसारमाध्यमांसमोर नाही तर एकत्र बसून केले जाते, असे म्हटले. 

मोदी यांच्या टीकेवर किशोर यांनी जोरदार गहलाल केला. त्यांना परिस्थितीतून बनलेले मुख्यमंत्री म्हणून हिणवताना बिहारमध्ये नितीशकुमार यांचे नेतृत्व आणि जेडीयूला सर्वात मोठा पक्ष बनविण्याची भूमिका लोकांनी ठरवलेली आहे. कोणत्या दुसऱ्या पक्षाने किंवा नेत्याने नाही. 2015 मध्ये दारूण पराभव पत्करूनही राजकीय परिस्थिती बदलल्याने उपमुख्यमंत्री मोदींकडून राजनैतीक मर्यादा आणि विचारधारेवर ऐकणे हा सुखद अनुभव आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपा