शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

"CM नितीश कुमार हात जोडत होते..."; तेजस्वी यादवांच्या विधानावर BJP-JDU चा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 07:59 IST

Nitish Kumar And Tejashwi Yadav : एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून बिहारमध्ये राजकारण तापलं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आम्ही दोन वेळा आरजेडीसोबत आघाडी केली होती. मात्र आता त्यांच्यासोबत जाणार नाही असं म्हटलं आहे. एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानावरून बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. याच दरम्यान, तेजस्वी यादव यांनी दावा केला आहे की, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार हे सरकार स्थापन करण्यासाठी भेटायला आले होते, तेव्हा ते विनवणी करत होते. हात जोडत होते. याचं फुटेजही आहे. यावर आता भाजपा आणि जेडीयूने जोरदार हल्लाबोल केला आहे.

जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश हे विनवणी करणारे नेते नाहीत. नितीश यांनी तेजस्वी यादव आणि त्यांचा पक्ष आरजेडीला नवसंजीवनी दिली आहे. २०१० मध्ये आरजेडीला २२ जागा मिळाल्या होत्या. सुपडा साफ झाला होता. त्या पक्षाला २०१५ मध्ये नितीश यांच्यामुळे बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनण्याची संधी मिळाली. तेजस्वी यादव हे आपला राग काढत आहे. वाईट-साईट बोलत आहेत. ते स्वतःचंच नुकसान करत आहे. २०२५ मध्ये २०१० ची पुनरावृत्ती होऊ शकते. 

तेजस्वी यादव यांच्या विधानावर भाजपाचे प्रवक्ते कुंतल कृष्णा म्हणाले की, तेजस्वी राजकारणात इतके हताश झाले आहेत की, ते विनाकारण बोलत आहेत. तसेच ते तेजस्वी यांना म्हणाले की, तुम्ही काय बोलत आहात याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर मी तुम्हाला आव्हान देतो, व्हिडीओ आणि पुरावा जाहीर करा, अन्यथा खोटं बोलणं बंद करा. नितीश कुमार यांनी तुमच्यासोबत जाणं ही त्यांची चूक होती, असं म्हणत जाहीर माफी मागितली आहे.

गेल्या मंगळवारी तेजस्वी यादव यांनी एक निवेदन देताना दावा केला होता की, गेल्या वेळी नितीश कुमार सरकार स्थापन करण्याची विनवणी करत होते. ते म्हणाले, आमच्या घरी आल्यावर त्यांनी सर्व आमदारांसमोर हात जोडून माफी मागितली. आमच्याकडे ते फुटेज आहे. ते जाऊद्या... त्यांनी सभागृहात किती वेळा हात जोडून आपली चूक मान्य केली आहे. ते पत्रकारांसमोर म्हणाले की, चूक झाली, आता आम्ही भाजपासोबत जाणार नाही. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारBJPभाजपाPoliticsराजकारण