शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

मोदी सरकारमध्ये एनजीओंना मिळणाऱ्या परदेशी निधीत 40 टक्क्यांची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 1:40 PM

गैर सरकारी संस्थां(एनजीओ)ना परदेशातून मिळणाऱ्या निधीमध्ये गेल्या चार वर्षांत 40 टक्के कपात झाली आहे

नवी दिल्ली- गैर सरकारी संस्थां(एनजीओ)ना परदेशातून मिळणाऱ्या निधीमध्ये गेल्या चार वर्षांत 40 टक्के कपात झाली आहे. फर्म बेन अँड कंपनीच्या रिपोर्टनुसार, मोदी सरकारच्या गृहमंत्रालयानं 13 हजारांहून अधिक एनजीओंचे परवाने रद्द केले आहेत. सरकारनं केलेल्या कारवाईमुळे एनजीओंना मिळणारा 40 टक्के निधी कमी झाला आहे.परदेशी निधी मिळणाऱ्या एफसीआरएच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळेच केंद्रानं एनजीओंवर कारवाई केली आहे. अनेक संघटनांनी सरकारी कारवाईला विरोध केला आहे. तसेच मोदी सरकार कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचीही टीका एनजीओंनी केली आहे. मोदी सरकारनं गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेच्या बोर्ड सदस्य नचिकेत मोर यांचा कार्यकाळ कमी केला होता. मोर भारतात बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे संचालक आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या स्वदेशी जागरण मंचनं मोर यांना हटवण्यासाठी मोहीम चालवली होती. फोर्ड फाऊंडेशन आणि अॅमनेस्टी इंटरनॅशनल सारख्या मोठ्या परदेशी एनजीओंनाही सरकारच्या कारवाईचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :MONEYपैसा