शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

नवा भारत, जय जवान अन् जय किसान... राष्ट्रपतींनी सांगितला मोदी सरकारचा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 13:02 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेतील पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहेय. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आणि लोकसभा अध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अभिभाषण केले. त्यावेळी, सर्व नवनिर्वाचित खासदार, मंत्रीमंडळ आणि लोकसभा अध्यक्षांचे स्वागत केले. तसेच, देशाच्या प्रगतीबद्दल सांगताना जनतेनं स्थीर सरकार दिल्याचंही कोविंद म्हणाले. तसेच शेतात राबणार शेतकरी आणि सैन्यातील जवानांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचं लक्ष असून सैन्यातील जवानांच्या कुटुबीयांकडे सरकार जातीने लक्ष देईल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले.   

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले. तसेच एक देश एक निवडणूक याबाबतही राष्ट्रपती महोदयांनी चर्चा केली. देशात सतत कुठे न कुठे निवडणूक होतच असते. त्यामुळे, देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. एक देश एक निवडणूक झाल्यास देशातील सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या परीने, आपल्या प्रांतात मोठ्या प्रमाणात विकास साधतील. एक देश एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचे  मतही त्यांनी मांडले. 

सीमारेषेवरील दहशतवादी कारवायांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यातच, सरकारने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन देशाची क्षमता जगाला दाखवून दिली आहे. भविष्यातही देशाच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलण्यात येईल, असे कोविंद यांनी म्हटले. 

 

 

 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षNew Delhiनवी दिल्लीFarmerशेतकरीSoldierसैनिक