शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

नवा भारत, जय जवान अन् जय किसान... राष्ट्रपतींनी सांगितला मोदी सरकारचा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 13:02 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेतील पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहेय. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आणि लोकसभा अध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अभिभाषण केले. त्यावेळी, सर्व नवनिर्वाचित खासदार, मंत्रीमंडळ आणि लोकसभा अध्यक्षांचे स्वागत केले. तसेच, देशाच्या प्रगतीबद्दल सांगताना जनतेनं स्थीर सरकार दिल्याचंही कोविंद म्हणाले. तसेच शेतात राबणार शेतकरी आणि सैन्यातील जवानांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे सरकारचं लक्ष असून सैन्यातील जवानांच्या कुटुबीयांकडे सरकार जातीने लक्ष देईल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले.   

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शेती, पाणी, रोजगार, शिक्षण, सुरक्षा, दहशतवाद, विकास या विषयांवर सविस्तर भाष्य केले. तसेच एक देश एक निवडणूक याबाबतही राष्ट्रपती महोदयांनी चर्चा केली. देशात सतत कुठे न कुठे निवडणूक होतच असते. त्यामुळे, देशाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. एक देश एक निवडणूक झाल्यास देशातील सर्वच राजकीय पक्ष आप-आपल्या परीने, आपल्या प्रांतात मोठ्या प्रमाणात विकास साधतील. एक देश एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचे  मतही त्यांनी मांडले. 

सीमारेषेवरील दहशतवादी कारवायांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यातच, सरकारने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन देशाची क्षमता जगाला दाखवून दिली आहे. भविष्यातही देशाच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलण्यात येईल, असे कोविंद यांनी म्हटले. 

 

 

 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षNew Delhiनवी दिल्लीFarmerशेतकरीSoldierसैनिक