शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतीय सीमेत 400 मीटर आत घुसलं शेजारील देशाचं विमान; जाणून घ्या नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 11:14 IST

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील भैरव गौतम बुद्ध विमानतळावर लँडिंग दरम्यान हे विमान भारतीय सीमेत 400 मीटर आत घुसले होते.

महाराजगंज - शेजारील देश नेपाळचे (Nepale) विमान भारताच्या हद्दीत (Indian Border) घुसल्याची घटना समोर आली आहे. हे विमाननेपाळला लागून असलेल्या बिहारच्या महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली शहरावर बराच वेळ घिरट्या घालत होते, असेही बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील भैरव गौतम बुद्ध विमानतळावर लँडिंग दरम्यान हे विमान भारतीय सीमेत 400 मीटर आत घुसले होते.

ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घड्याल्याचे सांगितले जाते. भैरहवा स्थानकाचे अधीक्षक दर्शन ढिमरे म्हणाले, खराब हवामान आणि लँडिंग सिग्नल न मिळाल्याने अशी समस्या निर्माण होते. जेव्हा उत्तरेकडील भागात हवामान खराब होते, तेव्हा विमान उतरण्यासाठी दक्षिणेकडून यावे लागते. त्यामुळे विमानाला सुरक्षितपणे फिरविण्यासाठी, भारतीय सीमेत जावे लागते.

यासंदर्भात बोलताना नेपाळ एयरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की भैरहवा एअरपोर्टवर सुरक्षित लँडिंग करण्यासाठी विमानाला जवळपास 4 किमी जागेची आवश्यकता असते. दक्षिण दिशेला केवळ तीन किलोमीटर अंतरावरच भारताची सीमा आहे. यामुळे मजबुरीने विमानाला भारतीय सीमेत प्रवेश करावा लागतो. अशा वेळी वैमानिक गोरखपूर, वाराणसी एअरपोर्टच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घेऊन भारताच्या हद्दीत प्रवेश करतात.

टॅग्स :airplaneविमानNepalनेपाळUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार